Last Update:
 
महाराष्ट्र-कर्नाटक

माउली निघाली पंढरपूरकडे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 07, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: palkhi,   pandharpur


विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या लाखो वारकऱयांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी सहा वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पुण्याकडे निघाली. पंढरपूरच्या प्रवासात आळंदी ते पुणे हा सुमारे २१ किलोमीटरचा टप्पा आहे. अधूनमधून येणाऱया पावसाच्या सरी, ढगाळ हवामान आणि मध्येच कडकडीत ऊन अशा समिश्र वातावरणात वारकऱयांनी पुण्याकडे मार्गक्रमण केले.



 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: